देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : या यादीनुसार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली असून त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातील गतवेळचे उमेदवार अशोक जाधव यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवार ...
Maha Vikas Aghadi Samajwadi Party: समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे पाच जागांची मागणी केली आहे. अखिलेश यादवांनी त्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, आता मविआला थेट इशारा दिला आहे. ...