देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ...
काँग्रेसमधून भाजपमध्ये आमदारांची आयात केली गेली व आमदार आता भाजपामध्ये स्थिरावले असले तरी, भाजपाचे कार्यकर्ते व नव भाजपा आमदार यांच्यात अजून मनोमिलन होईनासे झाले आहे. ...
संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस ... ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याचा समावेश असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात भाजप नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचे प्राबल्य आहे ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बाळापूर मतदारसंघावर १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९0 च्या निवडणुकीत भाजपचे किसनराव राऊत यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविले. ...