देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Marathwada Flood Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची ...
केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. ...
मंगळवारी एका संसदीय समितीने अमेरिकेने भारताविरुद्ध घेतलेल्या अलिकडच्या प्रतिकूल निर्णयांचा मुद्दा अमेरिकन कायदेकर्त्यांच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित केला आणि या घडामोडींवर भारतीय-अमेरिकन समुदायाचे मौन देखील चर्चेदरम्यान उपस्थित झाले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर असून, शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकार फक्त कोरड्या गप्पा मारत आहे. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? अशी विचारणा सपकाळ यांनी केली. ...
Harshwardhan Sapkal News: डोंबिवलीत काँग्रेसच्या ७२ वर्षांच्या दलित कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांकडून जातीवाचक शिवीगाळ करून अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली, अशा गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. ...