लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण - Marathi News | bjp mp ashok chavan slams and said congress has nothing inspiring and it has become a leaderless party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण

BJP MP Ashok Chavan News: प्रेरणा देण्यासारखे कोणतेही काम दिसत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झालेला पक्ष आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | "Will BJP now allow Dawood Ibrahim to join the party trolls Congress Chief Harshavardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल

BJP, Dawood Ibrahim: नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून साधला निशाणा ...

जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले.. - Marathi News | Jayashreetai Patil's decision to join BJP was wrong says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

जयश्रीताई अन् त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ ...

उद्योजकांची सबसिडी २ वर्षांपासून बंद;काँग्रेसची टीका  - Marathi News | Subsidies for entrepreneurs stopped for 2 years; Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजकांची सबसिडी २ वर्षांपासून बंद;काँग्रेसची टीका 

सबसिडी बंद केल्यामुळे या नवउद्योजकांना आपल्या उद्योगाचा विस्तार वाढवणे अशक्य झाले असल्याची तक्रार पक्षाने केली आहे. ...

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह - Marathi News | Former Chief Minister Vasantdada Patil granddaughter Jayashreetai Patil will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का ...

महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक - Marathi News | Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...

आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi had to bow to our demands...Congress targeted over census notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा

केंद्र सरकारने आज जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे. ...

"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी - Marathi News | Kundmala Bridge Collapse: Congress demands high-level inquiry into Indrayani river bridge accident and filing of manslaughter charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा''

Kundmala Bridge Collapse: कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मा ...