लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता - Marathi News | Maharashtra Election 2019: Six possible scenarios in formation of government in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

महाराष्ट्र निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असलं, तरी भाजपा आणि शिवसेनेतील रस्सीखेचामुळे राज्यात अद्याप सरकार स्थापन होताना दिसत नाहीए. ...

राज्यातील घडामोडींवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधींशी चर्चा - Marathi News | Congress leaders in Maharashtra today talk to Sonia Gandhi over developments in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील घडामोडींवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधींशी चर्चा

शिवसेना आणि भाजप यांच्यात सरकार स्थापन करण्यावरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निर्णय घेतील. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष - Marathi News | Congress-NCP leaders secret secret, senior leaders in Delhi; Shiv Sena's focus on the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त खलबते, ज्येष्ठ नेते दिल्लीत; बैठकीवर शिवसेनेचे लक्ष

शिवसेनेने पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे, त्यांच्या मनात काय आहे याचा प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही दिल्लीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’ला निवडणुकानंतर लगेचच सांगितले होते. ...

इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही - Marathi News | Indiraji's sacrifice will not be forgotten by the country | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंदिराजींचे बलिदान देश विसरणार नाही

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले. ...

युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame arvind jagtap facebook post slams political parties in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट

स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक, पण.... ...

Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली - Marathi News | Sonia Gandhi, Manmohan Singh pay tribute to Indira Gandhi on death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. ...

वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट - Marathi News | With the exception of the deprived, MIM, SP, there has been a drop in votes of major political parties this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित, एमआयएम, सपा अपवाद वगळता प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांमध्ये यंदा झाली घट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही १.४५ टक्के मतांचा फटका बसला आहे. मागच्या वेळेच्या ३.७ टक्के मतांच्या तुलनेत त्यांना यंदा २.२५ टक्केच मते मिळाली आहेत. ...

शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार - Marathi News | The Congress delegation will meet with the Governor to demand help from the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. ...