देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Congress: नाना पटोलेंना बदलून टाकेन, असे शिंदे सांगायचे, असेही पवार म्हणाले. २ लाख रूपये पक्षनिधी आहे, त्याची रितसर पावतीदेखील असल्याचे पवार यांनी सांगितले. ...
इम्रान प्रतापगढी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक कविता शेअर केली होती, यामध्ये बॅकग्राउंडला "ऐ खून के प्यासे हात सुनो" हे संगील होते. यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखवला होता. ...
Congress Harshwardhan Sapkal News: विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असे मोदींनी २०१४ ला सांगितले होते. या ‘सौगात’ची देश आजही वाट पाहत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांन ...
समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त क ...
Parliament Budget Session 2025: संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ...