लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने दंडात्मक कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ कोर्टाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने दंडाची ही रक्कम वादी पक्षाचे वकील नृपेंद्र पांडे य ...
Rahul Gandhi : राहुल गांधी हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या हमालांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
Imran Masood praised Aurangzeb: औरंगजेब हा कुणी आताताई आक्रमक नव्हता, तर अखंड भारताला आकार देणारा बादशाहा होता, असा दावा इम्रान मसूद यांनी केला आहे. तसेच एक चित्रपट तयार करून कुणी इतिहास मिटवू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी छावा चित्रपटाला उद्देशून ल ...
Himani Narwal Murder Case: हरयाणामधील रोहतक येथील काँग्रेसच्या महिला नेत्या आणि सोशल मीडिया इनन्फ्लुएंसर हिमानी नरवाल हिचा सुटकेसमध्ये भरलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. तसेच तिच्या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच पो ...
सिंहस्थासाठी जमिनी दिलेल्या गरजू शेतक-यांना मोबदला देण्यात यावा, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा, त्वरित कर्मचाऱ्यांची भरती करण्यात ... ...
महाराष्ट्राची प्रतिष्ठा कलंकित झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...