देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Criticize Mahayuti Government: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भा ...
Congress Harshwardhan Sapkal: भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Congress Yashomati Thakur News: राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात, बोलतात, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी सत्यजित तांबे यांना प्रतिआव्हान दिले. ...
Congress Harshwardhan Sapkal Replied Thackeray Group: राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरलेला नाही, असा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर देत थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...
Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे सातत्याने घेत असलेली आक्रमक भूमिका आणि करत असलेली वादग्रस्त टीका यामुळे अनेकदा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा साव ...