शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : आपली एक इंच भूमीही...; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा

छत्रपती संभाजीनगर : वाघ अन् चोरापेक्षा भाजपपासून सावध राहा, आजोबांचा सल्ला खरा ठरला: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : मी तुमचा सल्लागार नाही...!; राहुल गांधींच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भडकले; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

चंद्रपूर : वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या गटबाजीत उद्धवसेनेच्या आशा पल्लवित ! गटनेतेपदावरूनही संघर्ष तीव्र

राष्ट्रीय : काँग्रेस अजूनही कुंभकर्णासारखी झोपलीये!; अर्थसंकल्पावरून ज्योतिरादित्य सिंधियांचा विरोधकांवर प्रहार

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योत कौर सिद्धू यांचा पक्षाला रामराम; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

राष्ट्रीय : काँग्रेस, लेफ्ट की भाजपा...? केरळमध्ये आज लोकसभेसाठी निवडणुका झाल्या तर कुणाचे ढोल-ताशे वाजणार? समोर आले धक्कादायक आकडे

गोवा : विकासात गोवा गेला १४० वर्षे मागे; महिला काँग्रेसचा आरोप, कायदा व सुव्यवस्था ढासळली

राष्ट्रीय : महात्मा गांधींच्या नावाचा कायदा सरकारला नको!, नव्या कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची ‘मनरेगा बचाओ संग्राम यात्रा’