देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
डॉ. श्रीधर रेड्डी हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या कार्डिऑलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, २००४ सालापासून माझा डाॅ. मनमोहन सिंग यांच्याशी परिचय झाला. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे ते काटेकोर पालन करत. ते आज्ञाधारक रु ...
Congress Nana Patole News: जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हे मनमोहन सिंग यांच्याकडे आदराने पाहतात. अशा महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सत्ताधारी पक्षाने राजघाटावर जागा दिली नाही, असे सांगत काँग्रेसने टीका केली आहे. ...