शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांना धमकावले, पोलीस चौकशी सुरू; विजय वडेट्टीवार म्हणाले…

राष्ट्रीय : बापू एक व्यक्ती नव्हे तर विचार, अहंकारी सत्तेने...; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनी काय म्हणाले राहुल गांधी?

अकोला : अकोल्यात कमळ फुलले! भाजपच्या शारदा खेडकर महापौर; काँग्रेस-वंचितला मोठा धक्का...

राष्ट्रीय : आता सगळं ठीक आहे, भूमिकाही समान आहेत, खासदार थरूर यांचे राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वक्तव्य

राष्ट्रीय : जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल!

राष्ट्रीय : 'आमच्यात सर्वकाही ठीक'; मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर शशी थरुरांची स्पष्टोक्ती

गोवा : काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव

सोलापूर : माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र

कोल्हापूर : Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

महाराष्ट्र : “अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले”: सपकाळ