राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांनी नव्या नियमावलीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नव्या नियमावलीस संभ्रमावस्था, वाद या गोष्टींचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. आॅगस्टअखेरपर्यंत निवडणुका पार पडतील, अशी शक्यता आहे. ...
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल करून अनेक उच्चपदस्थ विद्यार्थ्यांना घडविले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी केले. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव ...
अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण ...
मनात हुरहुर, गोंधळ आणि त्याचबरोबर आपण कोणतातरी मोठा पल्लाच गाठला आहे, या भावनेच्या धुंदीतच विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गात प्रवेश केला. शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करताना अनेकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसत होते. ...
राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. ...