राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आंबोली-सतीचीवाडी बंगलेवाडी येथे मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम त्वरित सुरु करावे या मागणीसाठी सतीचीवाडी बंगलेवाडी येथील ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...
जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या ...
ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल ...
जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये सुमारे १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ैठेवले आहेत. या जागांवर केजी ते पहिलीच्या वर्गात मागासवर्गींसह अल्प व मध्यम उत्पन्न गटातील पाल्यांच्या मुलाना प्रवेश दिला जात आहे. २८ फेब्रुवारीच्या मुदतीत १८ हजार ३७४ अर्ज आले आहेत. त्याती ...
मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांन ...
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त गुरुवारी (दि. ८) कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे महिला मतदारांची नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ...
जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत. ...
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च ...