केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...
उजनी धरण व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशेबी पाण्यामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांवरून बघता बघता २५ टक्क्यांवर आले आहे. उजनीचा कालवा, भीमा-सीना जोडकालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना यातून दररोज ५००० क्यु ...
दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत. ...
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा महाराणी ताराराणी सभागृहामध्ये जनता दरबार सुरू असून यामध्ये जाऊन या दोन्ही मोर्चेकर्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने दिली आहेत. ...
डिसेंबर अखेरपर्यंत क्रीडा संकुल दुरुस्त करून देण्याचेही आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी सबंधीत आधिकार्यांना दिले. ...