तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. ...
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास ... ...
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला. ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही द ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण् ...
खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून ...
मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात ...