सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत. ...
दापोली शहराच्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शेकडो हातांनी लोकसहभागातून श्रमदान केले. या श्रमदान मोहिमेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभागी होत या दापोली पॅटर्नचे कौतुक केले. दापोली नगरपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातू ...
अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. ...
राज्यामध्ये चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून विविध विभागाच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा घेतला. ...
३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धे दरम्यान, ५ मे रोजी गंगाखेड तालुक्यातील अरबूजवाडी येथे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवित श्रमदान केले़ ...