आगामी काळात रत्नागिरी आणि चिपळूण या दोन रेल्वे स्थानकांवर स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध करुन देऊन स्थानकांचे मूल्यवर्धन आणि बचत गटांना कायमस्वरुपी रोजगार संधीची व्यवस्था देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण य ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीतील मतांची घोषणा केल्यानंतरची दुसऱ्य ...
कुठल्याही परिस्थितीत पाणीटंचाईची अथवा काम मिळत नसल्याची तक्रार येऊ नये,असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरातील महसूल अधिका-यांना दिले. ...
विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे. ...
नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाºया व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आतापासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास पूर, अतिवृष्टी व आगीमुळे होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहा ...
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ...
जिल्ह्यातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्फवरील व सुरू असलेली कामे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रण ...