लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रीय महामार्गांची कामे मोठ्या गतीने सुरू करण्यात येत असून ज्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी जमिनी हस्तांतरीत कराव्यात. यामध्ये कोणत्याही पध्दतीने अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर कठोर ...
यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ...
मागण्यांवर त्वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा ९ जुलै रोजी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय यावेळी अधिका-यांनी घेतला. ...
सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिं ...
ग्रामीण दुर्गम भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची प्रॅक्टीस सुरू असण्याची शक्यता असून अशा ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यावसायिकांविरूध्द आलेल्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा सूचना अप्प ...
जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जात असताना तो खर्च न करता परत कसा काय पाठविला जातो? अधिकारी म्हणून तुम्हाला नव्हे तर पदाधिकारी म्हणून आम्हाला जनतेला उत्तरे द्यावी लागता ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना शनिवारी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. अचानक भेटीने कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली. ...