लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकाकडून झालेल्या शोषणाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ... ...
शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी सादर करा. अशा घटनांमधील शिक्षकाला विभागीय चौकशी करून बडतर्फ केले जाईल. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा करू, अ ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना द ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
ल्पसंख्याक समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ द्यावा. सेवा क्षेत्र, स्थानिक मागणी, समाजाची गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना अपर ज ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माल ट्रक वाहतुकदार व संघटनांचे प्रतिनिधी यांनी ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून हमाली न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. ‘ज्याचा माल त्याचा हमाल’, ‘ज्याचा माल त्याचा विमा’ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर को ...
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे ...