सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) चे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये त्यांच्या सोबत गृहनिर्माण तज्ज्ञ प ...
केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन २०२० पर्यंत देश कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, समाजातील कृष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, सन २००३ पासून जिल्ह्यात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबव ...
भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल ...
* १९५० टोलफ्री क्रमांक- मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मतदारांना १९५० या टोलफ्री क्रमांकावर फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर घरात पाणी शिरल्यामुळे मतदान कार्ड हरवले असेल, वाहून गेलेले असल् ...
कोल्हापूर शहरात आलेल्या पुराचे मुख्य कारण म्हणजे रेडझोन मधील बांधकामे आहेत. त्यामुळे येथील बांधकामे त्वरीत थांबवावीत, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी २०१९ पूरग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. याव ...
विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठ ...