विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...
महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे. ...
जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून थकल्याने सणा-सुदीच्या काळात या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे मानधन त्वरित वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. बजेट उपलब्ध नसल्याने मानध ...
लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. ...
सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...