बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार ...
ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र ...
जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे. ...
२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. ...
जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. ...