जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख ...
राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे. ...
अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या तीन वर्षात त्यांनी जवळपास ३२४१ आस्थापनांना भेटी दिल्या असून त्यात केवळ ९ बालकामगार आढळून आले आहेत. ...
जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय ... ...
जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अस्वच्छता, रूग्णांची लूट आदी मुद्यांवरून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांना ... ...
फार्मासिस्ट उपलब्ध नसणाºया दुकानांचे परवाने निलंबित करावेत, तसेच मनमानी पद्धतीने शालेय शुल्क आकारणी करणा-या शाळांवरही शिक्षण विभागाने नियंत्रण ठेवावे. रणजित प्रताप पाटील या विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत शिक्षण विभागाने दोन दिवसांत वस्तुस्थितीचा अहवाल ...
संवाद ग्रामस्थांशी अभियानांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी रविवारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहपरिवार बीडजवळच्या मांडवजाळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन गाव परिसरातील विषयांवर चर्चा केली. ...