हेरे सरंजाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला असून, त्यासाठी आठ उपजिल्हाधिकारी, तलाठी व ९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. ...
करवीर तहसील कार्यालयातील अनागोेंदी कारभाराविरोधात ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...
केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़ ...