विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून याबाबत विविध प्रकारची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येते. Read More
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जालना पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जिल्ह्यातील १२२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...