CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले. ...