बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...
Mohan joshi: 'सांस्कृतिक कलादर्पण' या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आलं. ...
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे अभिनेते आहेत, ते बॉलिवूड मध्ये असते तर सर्व अभिनेते फिके पडले असते, असे म्हणत MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर बोचरी टीका केली. ...