भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. ...
आयआयटी अल्युमनाय कौन्सिल प्रकल्पांच्या संशोधनाविषयी आणि सार्वजनिक धोरणाविषयीची माहितीही ब्लॉकचेन तंत्रज्ञानामार्फत केवळ अधिकृत वापरकर्त्यांपर्यंतच पोहोचविली जाणार असल्याचे आयआयटी अल्युमनाय कौन्सिलने स्पष्ट केले ...
राहुल गांधींच्या आव्हानाकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्या भाषणात चीन मुद्दावर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ...