भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशातील LAC जवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा हिंसक झडप झाली आहे. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे सर्व मनसुबे हाणून पाडले. ...
अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये जोरदार चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. ...
India-China FaceOff: ९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. पण त्यापूर्वी तीन आठवड्यांपासून काही गोष्टी घडत होत्या... ...
अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. ...
India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...