मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
राज्यात आज ५१५२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक आज रविवार (दि. २१) रोजी जुन्नर-ओतूर येथे ३९४३ क्विंटल होती. तर कमी आवक पलूस येथे २ क्विंटल होती. ...
'बुलढाणा' नावाने विकल्या जाणाऱ्या तेजाफोर, तेजस्विनी, शार्कवन या हिरव्या मिरचीला मागणी नसल्याने दरांमध्ये ६० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...