ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...
Chillies Market : यंदा हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त, आणि बाजारात दरही भरघोस मिळत आहे. ७० रुपयांपर्यंत पोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला गोडी आली असून बाजारपेठेत समाधानाचं वातावरण आहे. (Chillies Market ...
Chilli Export : हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढले ...
Chilli Crop Protection : फुलासारखी जपलेली मिरची काही दिवसांत करपते, दर मात्र मातीमोल होतात. हंगामात शेतकऱ्याला आधार वाटणारी मिरची यंदा बोकड्याच्या रोगामुळे संकटात आली आहे. जाणून घ्या उपाय (Chilli Crop Protection) ...
Women Farmer Success Story श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील शोभाबाई मधुकर शिरसाट व शितल प्रवीण शिरसाट या सासु सुनांची सहा महिन्याची मेहनत चर्चेची ठरली आहे. ...
Farmer Exporter : वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा होत असताना, राज्यातील अनेक शेतकरी हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित आज अनुभवत आहेत. (Farmer Exporter) ...
Mirchi Market Rate : परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. ...