तिकीट कापले गेल्यानंतरही तीरथ सिंह यांनी ना पक्ष सोडला ना बंडखोरी केली. उलट सतपाल महाराज यांना जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यामुळेच आता भाजपने त्यांना आधी लोकसभेचे तिकीट दिले आणि आता मुख्यमंत्री पदाचा मुकूट घातला. (chief minister tirath singh ra ...
Aurangabad rename औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्याचा सविस्तर प्रस्ताव ४ मार्च २०२० ला राज्य शासनाला मिळाला आहे. ...