तहसीलदारांच्या आदेशाला राज्यमंत्री यांनी स्थगिती देणे गरजेचे नव्हते. त्यांचे हे आदेश अयोग्य, अनावश्यक, कार्यक्षेत्र व अधिकार विरहित असल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. ...
Break the chain Aurangabad : शासनाने १४ जिल्ह्यांत औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या नवीन सवलतींचा लाभ येथील बाजारपेठेला होणार आहे. ...
Samruddhi Mahamarg : विशेष म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर होऊन न्यायालयाच्या निर्णयाशिवाय संपादित जमिनीचा मोबदला देणार नसल्याचे लेखी स्वरूपात सांगितले आहे. ...