ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Kirit Somaiya On Arjun Khotkar: काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली. यामागे अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार आहे. ...
आधीच दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात डीएमआयसी सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प येतो... वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती वाहणाऱ्या शेतकऱ्यांना जिथं पाच आणि सहा लाख रुपये एकरनी कोणी विचारत नव्हतं.. तिथं सरकार कडून एकरी 22 ते 25 लाख मोबदला मिळतो...तिकडं धुळे स ...