ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश सराकराने त्यांनी कारागृहातून सुटका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली. Read More
टाइममध्ये सुनक यांच्या बाबतीत म्हणण्याता आले आहे, की एक वर्षांपेक्षाही अधिक काळ 40 वर्षीय सुनक ब्रिटिश सरकारमध्ये एक अज्ञात कनिष्ठ मंत्री होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांना इंग्लंडचे अर्थमंत्री करण्यात आले. ...
सहारनपूरमध्ये दलित आणि ठाकुरांमध्ये झालेल्या वादामुळे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला आव्हाने देत आहेत. ...