आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद संपतो न संपतो तोच आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.. सुरुवातीला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा ...
Lakhimpur घटनेत शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं, असं धक्कादायक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांनी केलंय. इतकंच नाही तर गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबाराचा दाखला देत चंद्रकांत प ...
राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा पर ...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या हटके अदांसाठी आणि खास करुन प्रतिक्रियांसाठी फेमस आहेत. उदयनराजेना एका पत्रकारानं चंद्रकांत पाटील-संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला आणि मग उदयनराजेंनी त्या पत्रकाराची फिरकीच घेतली.. असं काय केलं उदयनराजेंनी, साताऱ ...
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की चंद्रकांत पाटलांवर मी सव्वा रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे... त्यामुळे राऊत पाटील हा इतके दिवस सुरु असलेला शाब्दिक संघर्ष आता कोर्टात पाहायला मिळणार आहे.. कारण पुढच्या चार दिवसांत पाटलांना नोटीस पाठवणार अ ...
'अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव एफआयआरमध्ये आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं होत. या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. आता पुन्हा भाजपकडून जरंडेश्वर कारखाना ...