मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत ...
मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणा-या गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडक ...
दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प असलेला मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग तब्बल ३७ तासांनी बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खुला झाला. ...
डोंबिवली- सीएसएमटीवरून कसारा मार्गावर संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी लोकल सोडण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी लोकमतला दिली. ...
मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक कासवगतीनं सुरु आहे. ...