नाशिकरोड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेसला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाऊन मुळे ही एक्सप्रेस बंद होती. दोनच दिवसापूर्वी ती पुन्हा सुरू झाल्याने पंचवटी एक्सप्रेसला जेमतेम प्रति ...
मनमाड : परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतुक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळींबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहचली आहे ...