मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती तपासणी आधारित खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. ...
शभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात जरी थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत सुरुवातीला संथ होती. ३० नोव्हेंबर अखेर देशभरात ४३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ४५ ...
Indian Air Force: देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने सुमारे २.२३ लाख कोटींच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली. ...
Union Cabinet decision: देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेएवाय) आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...