पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. ...
रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडिय ...
उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१ ...
अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...