सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडोर म्हणजे बहुउपयुक्त महामार्ग आदींसाठी शेती, वनजमीन आदींचे संपादन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. ...
मुंबई-नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-पुणे आणि मुंबई नाशिक, मुंबई सावंतवाडी दरम्यान गतिमान असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरु करणार असल्याचं सांगितले ...
बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी एनएचएसआरसीएलने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका देत जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या, रेल्वे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने भूमिपुत्र बचाव आंदोलकानी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त ...