जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. ...
रायगड जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे बँका, टपाल कार्यालयांतील आर्थिक व्यवहारांवर त्याचे परिणाम होत आहेत. ...
भारतीय दूरसंचार निगमचे केबल जागोजागी तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी धर्मापुरी परिसरातील केबल जोडल्यामुळे काही भागातील सेवा पूर्ववत झाली. ...