माझ्यासोबत काय दुश्मनी होती, माझे सीन्स का कापले? असा आरोप करत एका अभिनेत्याने धुरंधर २ चा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं? ...
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाच्या ८ वर्षांनंतर पत्नीपासून वेगळं होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हा अभिनेता त्याच्या निर्णयावर ठाम आहे ...