श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
त्यांनी भाजप सोडली... राष्ट्रवादीत आले... पण येता येताच बारा वाजले... या नेत्यासोबत जे काही घडलंय.. त्याची सध्या जोरदार चर्चा होतेय.. मुख्य म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हजेरीत हा सगळा प्रकार घडलाय... बातमी इंटरेस्टिंग आहे.. ज ...
एकनाथ शिंदे... ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा... आता त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्याचं आव्हान आहे... शिदेंची अलिकडेच दोन गोष्टींसाठी चर्चा झाली.. सेना भवनातील शिवसेनेच्या भाजप विरोधी पत्रकार परिषदेला गैरह हजर असल्यामु ...