श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sambit Patra Criticize Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदा ...
Lok Sabha Election: गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट झालेल्या विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांची जबरदस्त कोंडी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशाम ...
Yogi Adityanath Latest Speech: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. या पक्षांनी समृद्ध उत्तर प्रदेशचे कुपोषण करून ओळख मिटवली, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. ...
Nagpur politics News: नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महापालिकेवर आपापल्या पक्षाची सत्ता आणण्यासाठी नेत्यांनी रणनीतीनुसार काम करायला सुरूवात केली आहे. पण, झेंडा कुणाचा फडकणार? ...