श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदान एका दिवसावर असतानाच साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. ...
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी वाट निवडत महायुतीला पाठिंबा दिला आहे ...