श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडीपेक्षाही जास्त राजकारण चंद्रपूरमध्ये सुरू आहे. किंगमेकर ठरलेल्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना खिंडीत गाठत कोंडी केली आहे. ...
Uddhav Thackeray News: पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीसोबत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीकडूनही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. ...
Sudhir mungantiwar and Kishore jorgewar Controversy: चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या सुरूवातीपासून भाजपातील संघर्ष राज्यात चर्चेत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील हे शीतयुद्ध दि ...