लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे - Marathi News | Political changes will take place in the country in the coming months; What does Rahul Gandhi's statement 'hydrogen bomb' mean? Big claims by Sanjay Raut, Harshwardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे

ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता.  ...

प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Prashant Kishor's decision has been made! He will contest the assembly elections from the Brahmin-dominated Kargahar constituency. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभेच्या रिंगणात

Prashant Kishor Election Constituency: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी ब्राह्मणबहुल मतदारसंघाची निवड केली आहे.  ...

'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित  - Marathi News | Modi government resolves to make country Naxal-free till 31 March 2026 says Amit Shah | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

अमित शाह म्हणाले, जोवर सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत अथवा त्यांचा खात्मा होत नाही, तोवर मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही... ...

"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Even though I am a critic, all credit for yesterday goes to Devendra Fadnavis After the GR on Maratha reservation, Sanjay Raut's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

"एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाही? की त्यांना..." ...

"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार - Marathi News | BJP spokesperson Keshav Upadhye thanked CM Devendra Fadnavis for handling Maratha Reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार

केशव उपाध्ये यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ...

मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत  - Marathi News | there can be a change in the cabinet anytime goa bjp state president damu naik hints again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत 

पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन ...

उत्तराखंडमधील वीरांचा सन्मान: मुख्यमंत्री धामी यांनी पूर्ण केले वचन, अग्निवीर आरक्षण नियमावली जारी - Marathi News | Honoring the heroes of Uttarakhand: Chief Minister Dhami fulfilled his promise, Agniveer reservation rules issued | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंडमधील वीरांचा सन्मान: मुख्यमंत्री धामी यांनी पूर्ण केले वचन, अग्निवीर आरक्षण नियमावली जारी

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवृत्त अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. ...

“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला? - Marathi News | bjp keshav upadhye reaction on maratha reservation morcha protest in mumbai and appeal to manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?

Manoj Jarange Patil Maratha Morcha In Mumbai: ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे. ...