श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nitin Gadkari on Eknath Shinde, Shiv Sena Split: शिवसेनेत फुट होणार याची माहिती नितीन गडकरींना होती का? नितीन गडकरींची त्यात काही भूमिका होती का? वाचा ...
मोदी म्हणाले, "२०१४ पूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी दरवर्षी केवळ ९०० कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट ६,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे आणि भारत सरकार येथील ७७ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील करत आहे. यांत रामेश्वरम रेल्वे स्टेश ...