श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nilima Dhairyasheel Patil defeated : रायगडमध्ये खासदारांना धक्का! थळ गटातून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा पराभव झाला असून आमदार जयंत पाटील यांच्या सून अदिती नाईक विजयी झाल्या आहेत. वाचा सविस्तर निकाल. ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरूवातीलाच 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच पुस्तकातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत मोदी सरकारला घेरले. पण, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच राहुल गांधींना कसे मिळ ...
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित असल्याचा दावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. सोमवारी दुपारपर्यंत यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ...
Sindhudurg Zilha Parishad Election Result: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला बंडखोर आणि अपक्षांनी ज ...