श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांचा द्वेष केला जातो; हे खरे नाही. एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री म्हणून दोनदा संधी देणारा समाज ब्राह्मणांप्रति जातीयवादी कसा? ...
आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं. ...
जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारी प्रस्तावावर बोलत होत्या, तेव्हा विरोधी पक्षनेते शुभेंद्रु अधिकारी यांच्या निलंबनावरून भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. ...
Bihar Assembly Election News: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या जेडीयू आणि भाजपाने एनडीएतील मित्रपक्षांसह मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र एनडीएमधील छोटे मित्र पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हम आणि आरएलएम यांनी अधिक ...