श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ...
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक "फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी" वरून वाद आणखी वाढला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत तो मुद्दा काढल्यानंतर प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केले. ...
शताब्दीनिमित्ताने सरसंघचालक देशाच्या विविध भागांत, विशेषत: बहुभाषिक, बहुसांस्कृतिक महानगरांमध्ये जाऊन विस्ताराने बोलताहेत. मुंबईच्या आधी बंगळुरू व दिल्लीतील त्यांची व्याख्याने, प्रश्नोत्तरे वर दिलेल्या कारणांमुळेच चर्चेत आली होती ...