लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस! - Marathi News | Special Article One BJP member for every eight and a half people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!

पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल, तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात असू द्या! ...

“आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, पुढील निवडणुकीला...”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp leader and minister chandrashekhar bawankule clear that our government will waive off farmers loans at the right time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, पुढील निवडणुकीला...”: चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule News: लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये आणि शेतकरी कर्जमाफी यावरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करत आहे. ...

'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया... - Marathi News | Bihar Election 2025: 'Make Nitish Kumar the Deputy Prime Minister', BJP leader's wish, JDU reacted... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमारांना उप-पंतप्रधान बनवा', भाजप नेत्याची इच्छा, JDU ने दिली अशी प्रतिक्रिया...

Bihar Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढली जाणार आहे. ...

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री - Marathi News | bjp target of 52 percent votes in 2027 assembly election said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना ...

Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या.. - Marathi News | Ballot papers in discussion again after the results of Sahyadri factory in Karad Rohini Khadse taunts BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..

ईव्हीएम मशीन मतदान प्रक्रियेवर समाज माध्यमातून टिकेची झोड  ...

Kangana Ranaut: "चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | Kangana Ranaut bjp mp praised PM Narendra Modi his leadership said moon has spot but not prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Kangana Praises PM Modi Leadership: कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. ...

विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर - Marathi News | Special article Arun Kumar played a key role in mending the relationship between the BJP and the Rashtriya Swayamsevak Sangh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध विकोपाला गेले असताना सारे पुन्हा जुळवून आणण्यात अरुण कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ...

भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका - Marathi News | Many BJP Chief Ministers, Union Ministers are OBC; Congress always ignored OBCs- Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री OBC, काँग्रेसने नेहमी डावलले; रविशंकर प्रसाद यांची टीका

'वक्फ कायद्यावर संसदेत 12-13 तास चर्चा झाली, तेव्हा राहुल गांधी एक शब्दही बोलले नाही; आता काँग्रेस अधिवेशनात बोलून काय फायदा?' ...