श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Murshidabad Violence Update: केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त ...
Madhya Pradesh Accident News: भाजपा खासदाराच्या सुनेच्या कारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली असून, या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी खासदारांच्या घराबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन करत रास्ता रो ...
CM Devendra Fadnavis Raigad News: दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...