श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Asia Cup 2025, IND vs PAK, BJP: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चौफेर दबावाखाली खेळताना भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर ...
आयोगावर टीका ऐकतो तेव्हा मला केवळ भारताचा नागरिक म्हणूनच नव्हे, तर मी स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त राहिलो आहे आणि मी त्या संस्थेला थोडेसे योगदान दिले आहे म्हणून मला खूप चिंता आणि वेदना होतात. ...
Yogi Adityanath : जर एखादी व्यक्ती किंवा संस्था सातत्याने अधोगतीकडे जात असेल तर ती विकृती आहे. याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला आणि तो निर्णय व्यापक जनहित आणि राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती आहे. याच संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, ...
मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर आता गोवा विधानसभेच्या मानाच्या अशा सभापतिपदासाठी लवकरच निवडणूक होईल. भाजपतर्फे आमदार गणेश गावकर आणि विरोधकांतर्फे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची नावे चर्चेत आहेत. ...