लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील? - Marathi News | Will Congress' problems end with mere introspection? Article by senior journalist Prabhu Chawla | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

Congress Explained: आशाआकांक्षा आणि न्याय ही दोन गणिते जुळवून दाखवता येत नाहीत तोवर मोदींच्या प्रभावाला खिंडार पाडणे काँग्रेसला जमवता येणार नाही. ...

बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार! - Marathi News | big blow to bjp in bihar assembly election 2025 rljp chief pashupati kumar paras announced quit the nda and said we are preparing for all 243 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!

Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी म ...

"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा - Marathi News | My mother had told me, Nitin, make this road good Gadkari shared his mother's wish | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा, मी सर्वप्रथ धार्मिकस्थळं पूर्ण केली. यात, राम वन गमन यात्रा, हा ८ हजार कोटींचा मार्ग ५५ टक्के पूर्ण झाला. राम-जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय तो ४७ टक्के पूर्ण झालाय. अयोध्येच्या रिंग रोडचे ...

उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; मुंबईत होणार पक्ष प्रवेश - Marathi News | Former Uddhav Sena MLA Sanjay Ghatge to join BJP tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; मुंबईत होणार पक्ष प्रवेश

उद्धव सेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश ...

“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied sanjay raut and uddhav thackeray over cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे, अशी शिफारस केंद्र सरकारला केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही, अशी विचारणा भाजपा ...

१० हजार सरकारी नोकऱ्या: आरोग्यमंत्री विश्वजित राणे - Marathi News | 10 thousand government jobs said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१० हजार सरकारी नोकऱ्या: आरोग्यमंत्री विश्वजित राणे

युवकांना कंत्राटी, खासगी नोकरी नको, खोर्लीत आरोग्य शिबिर ...

"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Congress has become a devourer of the Constitution why didn't they make a Muslim president Prime Minister Modi's direct target on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"काँग्रेस देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले..." ...

घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | The constitution is so accurate that it will not need to be changed for thousands of years to come Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे ...