श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि महायुतीला धडा शिकवला आहे आता विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी २/३ बहुमताने विजयी होऊन सरकार बनवेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला ...
भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिल्लीच्या वर्तुळात वारंवार वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. त्यात भाजपा-आरएसएसमध्ये अध्यक्षांच्या नावांवर मॅरेथॉन बैठका होत आहेत. ...
Manoj Jarange Patil Criticize Rane Family: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. दरम्यान, नारायण राणे आणि त्यांचे पुत्रही मनोज जरांगे पाटील यांना टीकेचं लक्ष्य करत आहेत. त्यामुळ ...